साईनाथांचा "प्रसाद" | Shirdi Saibaba bhakta's motivational story | 26th June 2025
Pravachans of Bapu

साईनाथांचा "प्रसाद" | Shirdi Saibaba bhakta's motivational story | 26th June 2025

जन्मापासूनच 'अपशकुनी' ठरवला गेलेल्या प्रसादला सतत उपेक्षेलाच तोंड द्यावे लागते. पण साईनाथांच्या कृपेने प्रसाद कसा उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडतो व पुढे त्याला जीवनात उचित मार्ग मिळून त्याचा उत्कर्ष कसा होतो, हे सद्गुरु बापूंनी प्रवचनात सुंदरपणे सांगितले आहे.

भगवान श्रीकिरातरुद्र
महत्त्वाचे लेख

भगवान श्रीकिरातरुद्र

११ डिसेंबर २०११ रोजी रात्री ८.०० वाजता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी भगवान श्रीकिरातरुद्रांची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये केली. त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने ह्या श्रीकिरातरुद्रांची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.

माता शिवगंगागौरी
महत्त्वाचे लेख

माता शिवगंगागौरी

शिवगंगागौरी मातेची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०११ साली झाली. त्यानंतर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने ह्या शिवगंगागौरी मातेची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम रत्नागिरी येथे मंगळवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.

अतुलितबलधाम
महत्त्वाचे लेख

अतुलितबलधाम

भक्तिमार्गावरील श्रद्धावानांचा आधार, मार्गदर्शक व आदर्श असणाऱ्या व अतुलित बलाने संपन्न असलेल्या श्रीपंचमुख हनुमंताची उपासना अतुलितबलधाम ह्या श्रद्धास्थानी केली जाते.

साईबाबांचे मूळ आडनाव 'भुसारी' व जन्मगाव 'पाथरी' | Saibaba Shirdi | 19th June 2025
Pravachans of Bapu

साईबाबांचे मूळ आडनाव 'भुसारी' व जन्मगाव 'पाथरी' | Saibaba Shirdi | 19th June 2025

सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी पितृवचनात अनंत पंडितांचे जावई 'सदाशिवराव कुलकर्णी' ह्यांची कथा सांगितली. कोणाच्याही आवाक्यात न येणारा सद्गुरु बांधला जातो, तो केवळ साध्याभोळ्या भक्ताच्या प्रेमानेच हे बापूंनी स्पष्ट केले.

साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025
Pravachans of Bapu

साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025

Anger Management - कोपिष्ट स्वभावाच्या अनंत पंडितांनी पत्नीसमवेत शिरडीला साईबाबांच्या दर्शनाला गेल्यावर बाबांच्या अनुग्रहाने कसा क्रोधावर विजय मिळवला, ह्यासंबंधीची कथा अनिरुद्ध बापू कथन करत आहेत.