
भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा
माझ्या आयुष्यात जे काही बरेवाईट होईल, ते फक्त आणि फक्त सद्गुरुंच्याच इच्छेने होईल व सद्गुरुंच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी नि:संशय आज्ञाच असेल’ हा दृढनिश्चय मनात बाळगून सद्गुरुंचा मार्ग चालू लागलो की सद्गुरु आपला योगक्षेम तर चालवतातच !




