
भगवान श्रीकिरातरुद्र
११ डिसेंबर २०११ रोजी रात्री ८.०० वाजता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी भगवान श्रीकिरातरुद्रांची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये केली. त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने ह्या श्रीकिरातरुद्रांची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.