भगवान श्रीकिरातरुद्र
महत्त्वाचे लेख

भगवान श्रीकिरातरुद्र

११ डिसेंबर २०११ रोजी रात्री ८.०० वाजता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी भगवान श्रीकिरातरुद्रांची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये केली. त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने ह्या श्रीकिरातरुद्रांची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.

माता शिवगंगागौरी
महत्त्वाचे लेख

माता शिवगंगागौरी

शिवगंगागौरी मातेची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०११ साली झाली. त्यानंतर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने ह्या शिवगंगागौरी मातेची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम रत्नागिरी येथे मंगळवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.

अतुलितबलधाम
महत्त्वाचे लेख

अतुलितबलधाम

भक्तिमार्गावरील श्रद्धावानांचा आधार, मार्गदर्शक व आदर्श असणाऱ्या व अतुलित बलाने संपन्न असलेल्या श्रीपंचमुख हनुमंताची उपासना अतुलितबलधाम ह्या श्रद्धास्थानी केली जाते.

सच्चिदानंदोत्सव
महत्त्वाचे लेख

सच्चिदानंदोत्सव

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसन्या शनिवारपासून श्रद्धावान आपापल्या घरी सद्‌गुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करून सद्गुरुकृपेने प्रपंच-परमार्थ एकाच वेळेस आनन्दाचा व्हावा, याच श्रद्धेने श्रद्धावान सच्चिदानन्दोत्सव साजरा करतात.

गोवत्सद्वादशी - वसुबारस
महत्त्वाचे लेख

गोवत्सद्वादशी - वसुबारस

सद्गुरू अनिरुद्ध बापू आवाहन करतात की स्वतःच्या वैयक्तिक व आध्यात्मिक विकासासाठी तसेच मातृभूमीच्या उद्धारासाठी गोमाता, गंगामाता (नदी किंवा भगवंताचे चरणतीर्थ) आणि गायत्रीमाता ह्यांचा मार्ग कधीही सोडू नका.